Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Browsing latest articles
Browse All 160 View Live

१७. सश्रद्ध समर्पण

प्रतिज्ञा म्हणजे ध्येयमार्गाची प्रकट स्वीकृती आणि निश्चिती. मी अमुक एक काम करणार आहे किंवा करणार नाही, हे शपथेवर सांगणे म्हणजे प्रतिज्ञा होय. परमेश्वराचे स्मरण करून, देवदेवतांना आठवून, पूर्वजांचे नाव...

View Article


१८. विमल हेतू स्फुरो..

कै. आप्पांनी ‘माताजी-अरविंद काय म्हणाले?’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधीजी – विनोबा ही हिंदुत्वाची एक परंपरा आणि सावरकर – हेडगेवारही हिंदुत्वाची दुसरी परंपरा असे म्हणले आहे. या दोन परंपरांमध्ये आज...

View Article


प्रथम प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी 

(सिंहगडावर दि. ४/११/१९७४ रोजीच्या बोलण्याचे संक्षिप्त टिपण)        तपस्येमुळे जीवन पुनीत होते.        इंग्लंडने राष्ट्र म्हणून आपल्यावर राज्य केले. त्यासाठी लागणारे सैन्य भारतीय लोकांमधूनच उभे केले....

View Article

पद्य क्र. १६  अब तक सुमनों पर चलते थे

निरूपण – अनेक जणांमध्ये काही उपजत गुण असतात. त्या गुणांच्या जोरावर ते अनेक कामे यशस्वी करतात. अनेक कामगिऱ्या पार पाडतात. पण कधीतरी एखादे काम असे येते की उपजत गुण पुरेसे पडत नाहीत. काही प्रशिक्षण...

View Article

पद्य निरूपणाची भूमिका

निरूपण – गेले चार महिने प्रत्येक रविवारी एका पद्याचे निरूपण लिहून व वाचून मी व्हॉट्स ॲप द्वारे व प्रबोधिनीच्या संकेत स्थळावर प्रसारित करत आहे. या काळात अनेकांनी दोन प्रश्न विचारले. (पहिला प्रश्न)...

View Article


विद्यारंभ उपासना

विद्यारंभ उपासना अध्वर्यू : प्राथमिक शिक्षण संपवून माध्यमिक शाळेत शिक्षणाला सुरुवात करताना आपण यापुढील शिक्षण का घ्यायचे आहे हे समजून घ्यायला हवे. त्यासाठी आजच्या विद्यारंभ उपासनेची योजना केली आहे. या...

View Article

वर्षारंभ उपासना –इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी

प्रस्तावना प्रस्तावना भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे, या दृष्टीने १९६५ साली ज्ञान...

View Article

वर्षांत उपासना –इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी

प्रस्तावना वर्षारम्भ आणि वर्षान्तदिनांच्या उपासना हे ज्ञान प्रबोधिनीने पुनरुज्जीवित केलेले शैक्षणिक संस्कार आहेत. श्रावणी या संस्काराचे पुनरुज्जीवित रूप म्हणजे वर्षारम्भ. श्रावणीच्या रूपातील वर्षारम्भ...

View Article


वर्षारंभ उपासना –इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर

प्रस्तावना भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्त्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे. या दृष्टीने १९६५ साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये...

View Article


वर्षांत उपासना –इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर

प्रस्तावना आपण बलसंवर्धन आणि ज्ञानविज्ञानाची साधना करण्याचे व्रत आठवीमध्ये असतानाच घेतले असेल अथवा तसा केवळ विचार केला असेल. इतक्या वर्षांत कधी आपण व्रताचे काटेकोर पालन केले असेल, तर प्रसंगी विचाराचे...

View Article
Browsing latest articles
Browse All 160 View Live